Friday, September 05, 2025 07:31:52 AM
अतिवृष्टीच्या इशारा लक्षात घेता, खबरदारी म्हणून चारधाम यात्रा पुढील 24 तासांसाठी थांबवण्यात आली आहे. हवामान खात्याने विशेषतः 29 जून आणि 1 जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-29 13:27:01
दिन
घन्टा
मिनेट