Thursday, September 04, 2025 06:52:09 AM
जळगावसह इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हात अचानक गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा शेतमाल उध्वस्त झाला आहे.
Ishwari Kuge
2025-04-14 15:58:17
दिन
घन्टा
मिनेट