Wednesday, August 20, 2025 10:49:59 PM
यंदा श्रावण सुरू झाल्यानंतर फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे पाऊस कमी होतो की काय, अशी धास्ती वाटू लागली होती. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे.
Amrita Joshi
2025-08-17 18:09:17
दिन
घन्टा
मिनेट