Wednesday, August 20, 2025 09:16:59 AM
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
Shamal Sawant
2025-08-18 14:53:25
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपलं आहे.
Rashmi Mane
2025-08-18 14:15:11
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या धोकादायक पातळीमुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले.
Avantika parab
2025-08-18 13:28:48
दिन
घन्टा
मिनेट