Thursday, August 21, 2025 01:47:05 AM
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, 'दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-05-10 18:22:05
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काय, तो तुम्ही समजू शकता.
Amrita Joshi
2025-05-08 23:03:08
दिन
घन्टा
मिनेट