Thursday, August 21, 2025 04:59:37 AM
नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करून 20 ते 25 तोळे सोनं लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 जून रोजी जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखानाजवळ असलेल्या गोदावरी मंगल कार्यालयात घडली आहे.
Ishwari Kuge
2025-06-08 21:21:22
दिन
घन्टा
मिनेट