Wednesday, September 03, 2025 10:12:57 PM
नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील ही घटना आहे. लग्नातील जेवणामुळे 100 नातेवाईकांना विषबाधा झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-14 12:45:56
दिन
घन्टा
मिनेट