Thursday, September 04, 2025 05:20:41 AM
या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. काटली गावातील सहा मुले त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती.
Jai Maharashtra News
2025-08-07 13:10:23
दिन
घन्टा
मिनेट