Wednesday, August 20, 2025 11:53:46 PM
आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनकरीत्या वाढ होत आहे. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, विद्यार्थी, तरुण आणि वयस्क अशा सर्व आर्थिक गटांमध्ये आणि वयोगटांमध्ये तणाव, अपयश, एकटेपणा यांचा गुंता झालेला आहे.
Amrita Joshi
2025-04-21 19:23:01
विविध कारणांमुळे माणसं माणसांपासून दूर जात आहेत आणि माणूसपण, माणुसकी विसरत आहेत. अनेक स्वभावदोष तर काही मानसिक आजार लोकांमध्ये तयार होत आहेत. याची कारणं काय असावीत, याबाबात तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ..
2025-04-16 17:25:38
दिन
घन्टा
मिनेट