Wednesday, September 03, 2025 10:53:12 PM
काशीला वाराणसी असेही म्हणतात, हे गंगा नदीच्या किनारी वसलेले प्राचीन शहर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. येथे मृत्यू आल्यास मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Jai Maharashtra News
2025-02-16 11:09:47
दिन
घन्टा
मिनेट