Wednesday, August 20, 2025 02:18:58 PM
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Amrita Joshi
2025-08-20 12:38:20
Kolhapur rain : कोसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्याने 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
2025-08-20 09:02:54
2025-08-20 08:17:39
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प केले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
Avantika parab
2025-08-19 11:19:54
मुंबई पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आज, 19 ऑगस्ट 2025 रोजी बंद ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारनं जाहीर केले आहे.
Rashmi Mane
2025-08-19 10:17:31
सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिणे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, वजन, पचन आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते.
2025-08-19 09:40:58
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
2025-08-19 09:01:21
सांगली-कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, पंचगंगेची पातळी वाढली, महामार्ग ठप्प; प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला.
2025-08-19 07:49:28
गेल्या 48 तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर कोसळत अलसेल्या पावसामुळे या शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2025-08-19 06:52:17
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
Shamal Sawant
2025-08-18 14:53:25
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-08-18 11:34:17
यंदा श्रावण सुरू झाल्यानंतर फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे पाऊस कमी होतो की काय, अशी धास्ती वाटू लागली होती. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे.
2025-08-17 18:09:17
रोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने किडनीची आरोग्य सुधारते, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. नैसर्गिक डाएट औषधांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
2025-08-17 13:44:28
दररोज शरीराचे पोषण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही महिलांना काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. जे आपण महिलांनी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
Apeksha Bhandare
2025-08-16 15:48:05
रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे ब्लड शुगर नियंत्रण, पचन सुधारणा, हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वजन कमी करण्यात मदत करते.
2025-08-16 14:59:53
किडनी फेल होण्याची सुरुवातीची लक्षणे चेहऱ्यावर दिसतात , डोळ्यांखाली सूज, पिवळसरपणा, लाल चकत्ते, कोरडी त्वचा, काळे वर्तुळे. वेळेत ओळखा, उपचार सुरू करा आणि किडनीची काळजी घ्या.
2025-08-15 19:23:02
जीऱ्याचं पाणी पचन सुधारतं, मेटाबॉलिझम वाढवतं, शरीर डिटॉक्स करतं आणि वजन कमी करण्यात मदत करतं. रात्रभर भिजवलेलं जीरं, जिऱ्याचा चहा, लिंबू किंवा मधासोबत पिणं अधिक फायदेशीर ठरतं.
2025-08-15 16:30:35
सकाळी शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ मिळाले तर दिवस ऊर्जेने भरलेला जातो. योग्य आहार घेतल्यास एका महिन्यात 3-4 किलो वजन सहज घटवता येते.
Jai Maharashtra News
2025-08-13 17:58:05
पावसाळ्यात त्वचेतील नमी आणि तेलकटपणा वाढतो. ड्राय त्वचेसाठी रात्री नारळ तेल फायदेशीर, तर ऑयली त्वचेसाठी टाळावे. त्वचा स्वच्छ ठेवणे आणि हलके तेल लावणे महत्त्वाचे आहे.
2025-08-13 11:29:54
दिन
घन्टा
मिनेट