Thursday, September 04, 2025 08:25:54 AM
राज्यातील विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने बिल लवकर न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय .
Apeksha Bhandare
2025-07-27 09:33:12
राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर, केशव उपाध्ये म्हणाले.
Ishwari Kuge
2025-07-24 20:58:04
राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे.
2025-07-24 14:30:43
मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 349 टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात होता.
2025-06-01 19:05:14
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
Jai Maharashtra News
2025-05-03 14:42:50
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवत, महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरायला हवं असं मत व्यक्त केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
2025-04-19 14:12:22
यवतमाळमध्ये पाणी आणताना १२ वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू झाला. जलजीवन मिशन असूनही पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, हे प्रशासनाच्या अपयशाचं उदाहरण असल्याची टीका.
2025-04-19 13:35:13
हिंगोलीतील वसमतमध्ये दोन वर्षांपासून जलजीवन योजनेचं काम रखडलं आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची चिंता वाढली आहे.
2025-04-02 16:51:06
मेळघाट आणि चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. पाच गावांमध्ये टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही
Samruddhi Sawant
2025-04-01 12:37:31
ठाणे जिल्हा खाडीकिनारी वसलेला एक संपन्न भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणात कांदळवन दिसून येतात. परंतु गेल्या दोन वर्षांत तब्बल 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याचे शासनाच्या वन विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे
Manoj Teli
2024-12-25 08:27:15
दिन
घन्टा
मिनेट