Friday, September 05, 2025 09:04:45 AM
सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर चंद्रपूर हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या तीव्र उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-04-23 16:03:37
दिन
घन्टा
मिनेट