Wednesday, August 20, 2025 11:27:22 AM
या वर्षी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनने फारसा प्रभाव दाखवलेला नाही. 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरी पावसापेक्षा घट नोंदवली गेली.
Amrita Joshi
2025-08-02 14:29:05
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-23 11:47:20
पाचोडच्या बैलबाजारात जनावरांचे दर घसरले आहेत. पावसाची प्रतीक्षा आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत आले असून, विक्रीसाठी बाजारात गर्दी झाली आहे.
Avantika parab
2025-07-20 19:45:06
मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
2025-05-15 19:02:13
मुंबईच्या सात तलावांमधील साठा केवळ 23% शिल्लक; उन्हामुळे जलसंकट गंभीर होण्याची शक्यता, पाण्याचा जपून वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
JM
2025-05-05 11:29:52
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
Jai Maharashtra News
2025-05-03 14:42:50
गावात ट्रॅक्टरद्वारे विहिरीत पाणी टाकले जात असले, तरी या भागात पाण्याचा टिपूसही पोहोचत नाही. कारण ग्रामसेविका गावातच येत नाहीत, तर प्रभारी सरपंच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-30 08:20:12
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 102 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
2025-04-28 08:36:52
यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई गंभीर; उपाययोजना कमी पडल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राठोड यांनी दिला आहे
2025-04-27 12:36:19
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. एकट्या जिल्ह्यात टँकरची संख्या 154 एवढी झाली आहे.
2025-04-24 11:53:11
पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; महिलांची वणवण सुरू, जायकवाडी जवळ असूनही पाण्यासाठी संघर्ष, सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी.
2025-04-22 20:47:26
नाशिकच्या बोरीची बारी गावात पाण्याची तीव्र टंचाई; महिलांना विहिरीत उतरून पाणी आणावं लागतं, तर ‘एक टीप’ पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत.
2025-04-21 17:47:49
महाड व परिसरातील 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात एप्रिलमध्येच पाणीसाठा तळाला; 70 हजार लोकसंख्येला टंचाईचा सामना
2025-04-21 16:41:07
मराठवाडा मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर नावलौकिक आहे. अशातच पैठण तालुक्यातील प्रसिद्ध व गोड रसेली मोसंबीला यंदाच्या पाणी टंचाईचा फटका बसला आहेत.
2025-04-10 18:05:13
2025-03-18 17:26:57
पाहुण्यांनो या 'जेवण करा पण पाणी माघु नका' जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी या गावावर आली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-10 18:51:15
महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान पन्नास डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेचा तीव्रतेने प्रकोप वाढलेला आहे.
2025-03-07 20:10:28
पाणी टंचाई उठली जनावरांच्या जिवावर...! पाचोडच्या आठवडी बाजारात चाऱ्याअभावी निम्या किमतीत जनावरे विक्री, शेतकरी हवालदिल
Manoj Teli
2025-03-02 12:32:16
फडणवीसांचा तिसऱ्या कार्यकाळात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा विकास आराखडा जाहीर
2024-12-06 19:47:23
दिन
घन्टा
मिनेट