Thursday, September 04, 2025 11:26:16 AM
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-04-22 18:11:18
वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
2025-04-22 17:20:15
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2700 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह, शहराच्या सर्व वीज गरजा सौर, पवन आणि जलविद्युत यासारख्या शाश्वत स्रोतांपासून पूर्ण करण्याचा मानस आहे.
Jai Maharashtra News
2025-04-20 19:46:55
धाराशिवच्या साक्षी कांबळेने बीडमध्ये छेडछाड व ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली. विवाहाच्या आधीच आयुष्य संपवलं; न्यायासाठी आईने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
2025-04-20 17:12:20
CSMIA विमानतळ 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी बंद राहणार. दोन्ही धावपट्ट्यांची तपासणी; प्रवाशांच्या सेवांवर परिणाम होणार नाही.
2025-04-20 16:47:08
धानमंत्री आवास योजना महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.
2025-03-26 20:03:16
अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवादी आव्हान, अंमली पदार्थांचे व्यसन आणि ईशान्येकडील समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा केली.
2025-03-21 17:09:12
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत ‘ सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र’ करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.
2025-03-19 21:35:48
महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे.
2025-03-08 19:53:31
राज्यात सध्या एकाच योजनेचा बोलबाला आहे ती म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझी लाडकी बहिण योजना'. या योजनेचा थेट हप्ता राज्य सरकारने हजारो महिलांच्या खात्यावर जमा केला आहे.
2025-03-08 19:11:29
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे.
2025-03-08 16:38:01
जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
2025-03-08 16:30:20
इंफाळमधील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना राजीनामा पत्र सादर केले.
2025-02-09 18:50:11
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
2025-02-09 17:10:26
नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळणार
Manoj Teli
2024-11-08 20:15:03
दिन
घन्टा
मिनेट