Wednesday, September 03, 2025 12:18:47 PM
16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांना राज्य सरकार 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देणार आहे. अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या घटनांमध्ये ही रक्कम देय असणार आहे.
Jai Maharashtra News
2025-07-25 13:23:47
दिन
घन्टा
मिनेट