Wednesday, August 20, 2025 09:28:30 AM
आकाशात विमान उडताना आपण अनेकदा पाहिला असाल. पण विमान उडताना तुम्ही एक गोष्ट पाहिलात का? ते म्हणजे विमान हा बहुतांश पाढऱ्या रंगाचा असतो.
Ishwari Kuge
2025-08-17 06:51:17
Chanakya NIti : नातेसंबंध कधी गोडवा निर्माण करतात तर कधी कटुता.. चाणक्यांनी समाजातील हे सर्व नातेसंबंध महत्त्वाचे मानले आहेत. यामुळेच त्यांनी नातेसंबंधांचे काही नियम सांगितले आहेत.
Amrita Joshi
2025-08-16 19:44:45
काही काळापूर्वी एका 18 वर्षीय मुलीला बेशुद्ध अवस्थेत त्यांच्याकडे आणले गेले होते. सोबत असलेल्या मुलीच्या आईने सांगितले की, मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करत होती. ती अचानक बेशुद्ध पडली.
2025-08-08 23:24:24
आजकाल नात्यात फसवणूक होण्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. याचे लगेच होणारे आणि दीर्घकालीन होणारे परिणाम अनेकदा खूप गंभीर असतात. त्यामुळे, अनेकांच्या मनात नातेसंबंधांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
2025-08-08 21:10:08
महात्मा विदुरांच्या धोरणानुसार जीवनात पुढे गेल्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते. 'विदुर नीती' हा महाभारताचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी कुरु वंशाचे राजा धृतराष्ट्र यांना नेहमी मोलाचे सल्ले दिले.
2025-07-25 13:34:59
काळ सतत पुढे जात असतो आणि घड्याळाच्या सहाय्याने आपण तो मोजत असतो. तेव्हा, एखाद्याला घड्याळ भेट म्हणून देणे योग्य आहे की नाही, जाणून घेऊ..
2025-07-24 07:30:36
वनस्नानाचा वाढता ट्रेंड: पूर्वी लोक उन्हात झोपून सूर्यस्नान करत असत. बदलत्या काळानुसार, लोकांना जंगलस्नानाची आवड वाढत आहे. चला, जाणून घेऊया हे काय आहे आणि जंगलस्नानाचा ट्रेंड कुठून आला...
2025-07-16 16:08:30
युरिक अॅसिड रक्तात विरघळत असले आणि मूत्रपिंडातून मूत्रमार्गे बाहेर पडत असले तरी ते सातत्याने शरीरात तयार होणे धोकादायक आहे. काही अन्नपदार्थांचे नेहमी सेवन केल्यामुळे ते शरीरात वारंवार तयार होते.
2025-07-14 17:20:48
कधीकधी सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहून आपल्याला धक्का बसतो. कारण, आपला चेहरा सुजलेला असतो, डोळ्यांखाली सूज असते आणि त्वचाही काहीशी निस्तेज दिसते. हे दररोज होत असेल तर..
2025-06-25 20:27:22
अनेकांना शंख वाजवता येतो. मात्र, तो अनेकदा तो नियमितपणे वाजवला जात नाही. तुम्हाला शंख वाजवता येत नसेल, तर हे फायदे समजल्यानंतर तुम्ही तो नक्की वाजवायला शिकायला सुरुवात कराल.
2025-06-22 09:49:01
वजन घटवण्याच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. कसंबसं 24 किलो वजन असताना इंटरनेटवर वेट लॉस टिप्स पाहून ती अजून बारीक होण्याच्या प्रयत्नात होती. अत्यल्प आहारामुळे अखेर तिचा घात झाला.
Jai Maharashtra News
2025-03-11 20:24:30
दिन
घन्टा
मिनेट