Wednesday, September 03, 2025 05:36:42 PM
17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह, 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-02 18:52:02
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या काँग्रेस नेत्यांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ म्हटले, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उमा भारती यांनी केली.
Jai Maharashtra News
2025-07-31 17:59:48
न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली. नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला.
2025-07-31 15:21:54
आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
2025-07-31 14:58:21
दिन
घन्टा
मिनेट