Tuesday, September 09, 2025 06:43:44 PM
बहुतेक ग्रहणाशी संबंधित गोष्टी केवळ परंपरा आणि विश्वासांवर आधारित असतात. विज्ञानाच्या मते, ते फक्त सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या एका रेषेत येण्यामुळे ग्रहण घडून येते. ही एक खगोलीय घटना आहे.
Amrita Joshi
2025-09-07 21:12:12
सनातन धर्मात मंदिराला केवळ उपासनेसाठी पवित्र स्थान मानले जात नाही तर तिथे केलेल्या दानालाही विशेष महत्व दिले गेले आहे.
Avantika parab
2025-09-02 14:52:13
गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वीच सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले होते. सुख देणारे आणि दुःख दूर करणारे गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात.
Apeksha Bhandare
2025-08-27 17:45:44
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. तसेच श्रावण खूप पवित्र मानला जातो. या काळात शिवभक्त सर्व सोमवारी विशेष पूजा करतात आणि उपवास करतात. जेणेकरून त्यांना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकेल.
2025-08-10 10:23:29
आज बुधवारी बुधग्रहाच्या प्रभावामुळे संवादकौशल्य, व्यवहारचातुर्य आणि विचारशक्ती यांचा प्रभाव दिसेल. प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल, हे जाणून घ्या सविस्तर राशीफळात.
2025-07-30 07:13:22
चंद्र सिंह राशीत असून आजचा दिवस काही राशींना यश, आत्मविश्वास व सौख्य देणारा आहे. काही राशींनी आरोग्याकडे व खर्चाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
2025-07-29 07:02:15
हिंदू पुराणांनुसार, नारळ हे श्रीफळ मानलं जातं. नारळाचं कठीण कवच मानवी अहंकाराचं प्रतीक असून ते फोडल्यावर उघडणाऱ्या पांढऱ्या शुद्ध गरातून आपली अंतरात्मा आणि शुद्ध भावना प्रतीत होते.
Jai Maharashtra News
2025-07-28 23:07:01
जेवणात वारंवार केस सापडणे ही फक्त अस्वच्छता नव्हे, तर शनीदेवाचा इशारा असू शकतो. अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
2025-07-28 21:10:54
बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळा धागा बांधण्याची परंपरा असूनही, डॉक्टरांच्या मते तो धोकादायक ठरू शकतो. घट्ट धागा रक्तप्रवाह थांबवतो, संसर्गही होऊ शकतो
2025-07-28 17:13:49
श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा कुजबुजतात जेणेकरून त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, पण तुम्ही लक्षात घेतले आहे का की नंदीच्या कोणत्या कानात तुमची इच्छा बोलली पाहिजे?
2025-07-23 13:50:58
रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात रुद्राक्ष परिधान केल्याने मनःशांती, आरोग्य आणि अध्यात्मिक लाभ मिळतो. योग्य नियमाने परिधान केल्यास ग्रहदोषही कमी होतात.
2025-07-07 20:56:47
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं, कचरा, चपला, झाडू ठेवू नये. या गोष्टी लक्ष्मीमातेच्या नाराजीचं कारण ठरू शकतात व घरात नकारात्मकता निर्माण होते.
2025-05-17 13:41:14
सकाळी उठल्यावर वडिलांनी सर्वात आधी आपल्या मुलीचा चेहरा पाहावा. मुलीचा चेहरा पाहिल्याने मोठ्यातली मोठी कामं यशस्वी होतात. तर, मुलगा आणि मुलगी यांच्यात दुजाभाव करणाऱ्यांवर माता लक्ष्मी नाराज होते.
2025-04-11 10:39:16
घराच्या प्रवेशद्वारावर बोकडाचे मुंडके आणि त्याचे पाय हळदी-कुंकू लावून लटकवले होते. याशिवाय तिथे सुया टोचलेल्या बाहुल्या, काळे नारळ,
Samruddhi Sawant
2025-03-28 09:08:16
Oarfish हा समुद्राच्या 250 ते 1000 मीटर खोल भागात राहणारा मासा आहे. हा मासा मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून आला आहे. या माशाबाबत अनेक गूढ कथा आहेत.
2025-03-02 13:05:27
भारतीय संस्कृतीत अनेक पारंपरिक प्रथांचा समावेश आहे. त्यातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे घराच्या, दुकानाच्या किंवा गाड्यांच्या दारावर लिंबू आणि मिरची लावणे.
Manasi Deshmukh
2025-02-23 20:35:56
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचं विधान चर्चेत आलंय. कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकर यांनी मोठं विधान केलंय.
2025-02-22 16:30:55
दिन
घन्टा
मिनेट